डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये | dr babasaheb ambedkar nibandh in marathi

' src=

By Shubham Pawar

Published on: 13 April 2024

dr babasaheb ambedkar nibandh in marathi

If you like dr babasaheb ambedkar nibandh in Marathi then this is the right place for you i will providing dr babasaheb ambedkar essay in marathi

नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने तुमच्यासाठी जबरदस्त एक छान असा निबंध मराठीमध्ये घेऊन आलो आहे तर तो तुम्हाला आवडला तर मित्रांनो शेअर करा चला निबंधाला सुरुवात करूया

प्रचंड बुद्धिमत्ता असणारे समाजासाठी अनेक त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महारचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, शेतकऱ्यांचे कैवारी, बोलमेस परिषद गाजवणारे, पुणे करार महिलांसाठी कार्य, अशी कितीतरी महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी dr babasaheb ambedkar nibandh in marathi आपल्या आयुष्यात केले समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्जी घातले शिक्षणासाठी संघर्ष करून 18 18 तास अभ्यास करून, त्यांनी अनेक मोठ्या पदव्या मिळवल्या, आणि आपल्या शिक्षणाचा व बुद्धिमत्तेचा उपयोग देशाच्या व समाजाच्या उद्धारासाठी केला त्यांचे जीवन आणि त्यांचे शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्य अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे.  तुम्हाला त्यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वानापर्यंत सर्व माहिती आणि कार्य बघायला मिळेल त्यामुळेचला तर मग महामानवाची जीवनगाथा बघूया.

  • 1 dr babasaheb ambedkar nibandh in marathi
  • 2.1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये
  • 2.2 dr babasaheb ambedkar essay in marathi

dr babasaheb ambedkar nibandh in marathi

महू येथील लष्करी छावणी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व भीमाबाई यांच्यापुटी 14 एप्रिल 891 रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. ते चौदावे आपत्य होते. 1894 मध्ये भीमरावाचे नाव सातारा येथील प्राथमिक शाळेत नोंदवले डिसेंबर 1896 मध्ये भीमाबाईचे मस्तक आणि निधन झाले. ७ नोव्हेंबर 1900 मध्ये भीमरावांचे नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल या शाळेत सुभेदारांनी नोंदवले या शाळेत बाबासाहेबांचे नाव आंबावेकर बदलून आंबेडकर असे नोंदविण्यात आले. नोव्हेंबर 1904 मध्ये भीमराव सातारा हायस्कूल मधून इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाले डिसेंबर 1904 मध्ये सुभेदारांनी भीमरावांना (dr babasaheb ambedkar nibandh in marathi) हायस्कूलमध्ये दाखल केले जानेवारी 1907 मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले अस्पृश्य समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी होते त्यासाठी भीमरावाचे अभिनंदन करण्यासाठी एक सभा भरविण्यात आली होती.

त्या सभेत गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांनी आपले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भीमरावांना भेट दिले एप्रिल 1908 मध्ये सुभेदारांनी भीमरावांचा विवाह भिकू धोत्रे यांची कन्या रमाबाई सोबत करून दिला 1910 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले 20 एप्रिल 1911 रोजी बडोद्याच्या संस्थानाने भीमरावांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थानाची नोकरी करण्याची अट घातली जानेवारी 1913 मध्ये बाबासाहेब dr babasaheb ambedkar nibandh in marathi बीएची पदवी परीक्षा पास झाले 15 जानेवारी 1913 रोजी बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती करायला नुसार भीमराव बडोदा सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंट मध्ये अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात रुजू झाले त्यांना महिन्याला 75 रुपये पगार होतील 2 फेब्रुवारी 1913 रोजी भीमरावांचे वडील सुभेदार रामजी यांचे निधन झाले बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सर्वात मोठा संघर्ष आणि योगदान त्यांनी दिले होते शिक्षणासाठी स्कॉलरशिप दोन वर्षासाठी मंजुरी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, जबरदस्त भाषण | dr babasaheb ambedkar speech in marathi

dr babasaheb ambedkar essay in marathi

4 जून 1913 रोजी भिमराव आणि बडोदे संस्थान यांच्यात करार झाला या करारानुसार शिक्षण पूर्ण होताच दहा वर्षे बडोदा संस्थांची नोकरी करण्याची अट घालण्यात आली. २० जुलै 1913 रोजी भीमराव आणि न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला 15 मे 1915 भीमराव आणि रोज 18 तास अभ्यास करून ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफिस इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला यमेच्या पदीसाठी सादर केला dr babasaheb ambedkar nibandh in marathi दोन जून 1915 भीमराव यांनी सादर केलेला हा शोधिबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून भीमरावांना येण्याची पदवी दिली जून 1916 मध्ये भीमराव आणि पीएचडीच्या पदवीसाठी ते नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला तो विद्यापीठाने स्वीकारला 11 ऑक्टोबर 1916 ला भीमराव आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश घेतला 11 नोव्हेंबर 1916 ला लंडनमधील गेझिंग मध्ये बॅरिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी भीमरावांनी आपले नाव नोंदवले बारा डिसेंबर 1916 रोजी भीमराव आणि रमाबाई यांना पुत्र झाला त्याचे नाव यशवंत ठेवण्यात आले.

21 ऑगस्ट 1917 बटन सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे भीमरावांना dr babasaheb ambedkar nibandh in marathi आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले 31 ऑगस्ट 1917 रोजी भीमराव बडोदा सरकारच्या नोकरीत रुजू झाले यावेळी त्यांना दरमहा दीडशे रुपये पगार होते परंतु त्यांना राहायला जागा मिळत नव्हती महार असल्यामुळे कोणी त्यांना राहण्यासाठी जागा देत नव्हते त्यामुळे ते मुंबईला परत आले पाच डिसेंबर 1917 रोजी भीमराव आणि सीडेनहम कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला 10 नोव्हेंबर 1918 रोजी मुंबईतून कॉलेजच्या भीमरावांचे हंगामी प्राध्यापक म्हणून साडेचारशे रुपये पगारावर एक वर्षासाठी नेमणूक झाली पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात आली 31 जानेवारी 1920 अस्पृश्य जागृती करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक हे पत्र सुरू केले 15 मार्च 1920 रोजी भीमराव यांनी आपल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला 21 आणि 22 मार्च 1920 रोजी बहिष्कृत वर्गाची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली भरली परिषदेच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज म्हणाले की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील बाबासाहेबांची सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होय 30 सप्टेंबर 1920 मध्ये प्रवेश मिळवला तसेच सुरू केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये

जानेवारी मार्च 1922 भीमरावांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरिता द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला 28 जून 1922 रोजी लंडनच्या ग्रेझीन या संस्थेच्या न्याय सभेने बाबासाहेबांना dr babasaheb ambedkar nibandh in marathi भारतला म्हणजेच बॅरिस्टर ही पदवी प्रदान केली. पाच जुलै 1923 पासून बाबासाहेबानी मुंबई उच्च न्यायालयात वकील सुरू केली. नोव्हेंबर 1923 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध स्वीकारून लंडन यूनिवर्सिटीने बाबासाहेबांना डी एस सी ही पदवी दिली 19 जून 1924 रोजी बाबासाहेबांना पुत्र झाला त्याचे नाव राजरत्न ठेवण्यात आले अस्पृश्य वर्गाच्या अडचणी सरकार पुढे मांडण्यासाठी बाबासाहेबांचे अध्यक्षतेखाली सभा होऊन 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत कार्यांनी सभा या संस्थेची स्थापना केली गेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेची ब्रीद वाक्य होते बहिष्कृत हितकारीने सभे मार्फत बाबासाहेबांनी 4 जानेवारी 1925 रोजी सोलापूर येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी पहिले मोफत वसतिगृह काढले एप्रिल 1925 मध्ये इव्हेल्युशन ऑफ प्रवीण्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा बाबासाहेबांचा प्रबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना पीएसडीची पदवी अधिकृतपणे प्रदान करण्यात आली.

डिसेंबर 1926 रोजी बाबासाहेबांची मुंबई सरकारने सरकारने युक्त सदस्य म्हणून मुंबई विधिमंडळावर नेमणूक केली 18 फेब्रुवारी 1927 रोजी बाबासाहेबांचे मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून शपथविधी झाला 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक बाहेरच्या चवदार तळ्यावर गेले प्रथमतः बाबासाहेबांनी चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी केलेत त्यांचे अनुकरण हजारो सत्याग्रहींनी केले. 21 मार्च 1927 रोजी सत्याग्रहामुळे चवदार तळे बाटले अस्पृश्यांनी तळे पाठवले म्हणून महाराष्ट्रातील शुद्धीकरण केले तीन एप्रिल 1927 रोजी बाबासाहेब 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा कार्यक्रम करण्यासाठी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली.

25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांचे नेतृत्वाखाली देणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते व्यायाम करण्यात आले 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृति दहन दिवस म्हणून पाळला जातो बहिष्कृत हितकार्याने सहभाग विसर्जित करून बाबासाहेबांनी dr babasaheb ambedkar nibandh in marathi 14 जून 1928 रोजी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्था स्थापन केल्या मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात 21 जून 1928 रोजी बाबासाहेबांची प्राध्यापक म्हणून सरकारने नेमणूक केली 21 जून 1928 रोजी त्यांनी अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी समता नावाचे पत्रक सुरू केले डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे जून 1928 मध्ये वसती गृहीत सुरू केली 28 जुलै 1928 ला मुंबई विधिमंडळात मांडलेल्या स्त्री कामगारांना प्रस्तुती काळा गरज जा इत्यादी सवलती संबंधीच्या बिलास बाबासाहेबांनी ठाम पाठिंबा जाहीर केला 5 ऑगस्ट 1928 रोजी सायमन कमिशन वर काम करण्यासाठी मुंबई विधिमंडळाणे बाबासाहेबांची निवड केली.

13 जून 1929 ला माहेरच्या चवदार तळ्यासंबंधीचा दावा काढून टाकण्यात आला. 23 ऑक्टोबर 1929 बाबासाहेब आंबेडकर दौऱ्यावर असताना चाळीसगाव येथील अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत करून आपल्या वस्तीत नावे म्हणून टांगा हवा होता नवीन असल्यामुळे घोडा उधळला त्यामुळे बाबासाहेब टांगे बाहेर पडले हे अपघातामुळे झाला होता 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे परीक्षण भरून काळाराम मंदिर साठी सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सत्याग्रह सुरू करण्यात आला हा सत्याग्रह भाऊराव गायकवाड आणि अमृतराव रणखांबे यांनी 12 ऑक्टोबर 1935 पर्यंत चालवला नऊ एप्रिल 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह दरम्यान एक समझोता झाला की रामनवमीला रामाचा रथ सृष्टी करून पळवला बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक सुरू झाली त्यात बाबासाहेब व इतर सहकारी जखमी झाले 1930 रोजी बाबासाहेबांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर नियुक्ती झाली.

गुढीपाडव्याचा खरा इतिहास जाणून घ्या : Real History of Gudi Padwa in Marathi

9 सप्टेंबर 1930 रोजी लंडन येथील कुलमेज परिषदेत भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब यांना निमंत्रण मिळाले 20 नोव्हेंबर 1930 ला गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी आपले पहिले भाषण अत्यंत प्रभावी मुद्देसून आणि परिणामकारक करून अस्पृश्यांची दयनीय स्थिती आणि त्यांचे दुःख वेशीवर टाकले 24 नोव्हेंबर 1930 रोजी बहिष्कृत भारतीय पत्राचे नामकरण जनता असे करण्यात आले. जुलै 1931 मध्ये लंडन येथे भरणाऱ्या गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या क्षेत्रात प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली.

त्यात बाबासाहेबांचे नाव झळकले 14 ऑगस्ट 1931 रोजी मुंबईतील मनीभवन येथे महात्मा गांधी आणि बाबासाहेब dr babasaheb ambedkar nibandh in marathi यांची पहिली भेट झाली महामानव आणि महात्मा पहिल्यांदा समोरासमोर आले. दुसरे गोलमेज परिषदेत गांधीजी आणि बाबासाहेब होते या परिषदेच्या स्वतंत्र मतदार संघ देण्याच्या मुद्द्यावरून गांधीजी व बाबासाहेब यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले 20 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश पंतप्रधान यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचे निर्णयाविरुद्ध गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला फेब्रुवारी 1934 रोजी बाबासाहेब आपल्या ग्रंथ संग्रहाच्या सोयीसाठी बांधलेल्या राजगृह या इमारतीत राहायला गेले 27 मे 1935 रोजी बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे राजगृहात निधन झाले.

मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी सरकारने दोन जून 1935 रोजी बाबासाहेबांची नेमणूक केली 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा ते म्हणाले की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी केली त्या पक्षाचे बाबासाहेब अध्यक्ष होते 18 सप्टेंबर 1936 रोजी बाबासाहेबांनी कृती बिल मुंबई विधिमंडळात मांडले 17 फेब्रुवारी 1937 रोजी भारत सरकार कायदा 1935 नुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्या बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 18 उमेदवार उभे केले होते त्यापैकी 14 उमेदवार निवडून आले बाबासाहेबांनी 1938 च्या मे महिन्यात शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला

सात नोव्हेंबर 1938 रोजी स्वतंत्र मजूर पक्ष व गिरणी कामगार युनियन यांनी एक दिवसाचा संप केला आणि बाबासाहेब ‘dr babasaheb ambedkar nibandh in marathi’ कामगार नेते म्हणून पुढे आले ऑक्टोबर 1939 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली भेट झाली बाबासाहेब 28 डिसेंबर 1940 रोजी प्रकाशित झाला 19 आणि 20 जुलै 1942 जुलै 1942 मध्ये बाबासाहेब यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली तरी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती 27 जुलै 1942 रोजी बाबासाहेबांनी दिल्लीत मजूर खात्याचा कारभार स्वीकारला 1942 बाबासाहेबांनी त्यांचा शोध निबंध केला 1943 न्यायमूर्ती रानडे यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांचे भाषण झाले हे भाषण त्यांनी रानडे, गांधी आणि जिना या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले बाबासाहेब यांनी 29 जुलै 1944 रोजी स्थापना केली

बाबासाहेबांनी संसदेत 5 फेब्रुवारी 1951 रोजी हिंदू कोड बिल मांडले 1951 मध्ये जुलै महिन्यात त्यांनी भारतीय बौद्धजन संघ या संस्थेची स्थापना केली. देशातील महिलांचे हक्कांसाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले होते त्याला विरोध झाल्यामुळे ते संमत होऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी 28 सप्टेंबर 1951 ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला त्यांनी महिलांच्या हक्कासाठी मंत्रिपदासाठी तयार केला सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत होते त्यांनी सत्ता सोडली पण सत्तेसाठी आपले तत्व सोडले नाही 8 मार्च 1952 रोजी बाबासाहेबांची राज्यसभेवर निवड झाली 13 मे 1952 रोजी राज्यसभेचे सदस्य म्हणून बाबासाहेबांचे शपथविधी झाला पाच जून 1952 रोजी बाबासाहेबांना कोलंबी या युनिव्हर्सिटीने न्यूयॉर्क येथे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी बहाल केली.

ambedkar essay in marathi

12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठाने त्यांना ही सन्माननीय पदवी बहाल केली जून 1953 मध्ये बाबासाहेबांनी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स सुरू केले 4 मे 1955 ला भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची त्यांनी मुंबईत स्थापना केली dr babasaheb ambedkar essay in marathi 12 डिसेंबर 1955 रोजी बाबासाहेब यांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयाचे मिलिंद महाविद्यालय असे नामकरण केले 29 डिसेंबर 1955 रोजी स्टेट्स हा बाबासाहेबांचा ग्रंथ प्रकाशित झाला 4 फेब्रुवारी 1956 ला जनता पत्राचे प्रबुद्ध भारत असे त्यांनी नामकरण केले

जून 1956 मध्ये बाबासाहेब यांनी मुंबईत विधी महाविद्यालय सुरू केले लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रशिक्षित राजकारणी उपलब्ध व्हावे म्हणून एक जुलै 1956 ला आंबेडकर या संस्थेची त्यांनी स्थापना केली 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बाबासाहेबांनी “dr babasaheb ambedkar nibandh in marathi” बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आणि यांना बौद्ध धर्माची दीक्षा स्वास्थ्य दिली तसेच स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा बदलून घेतल्या 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे दिल्लीमध्ये निधन झाले 60 डिसेंबरला त्यांचा पार्थिव देणं विमानाने मुंबईत आणून राजगृह हे मुंबईतील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवला दादर चौपाटी येथे त्यांच्यावर बौद्ध धम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले 14 एप्रिल 1990 ला भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर देण्यात आला बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणा देणारे आहे त्यांची शिकवण जीवन आणि कार्य देशासाठी एक आदर्श आहे बाबासाहेबांचे जीवन क्रमाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते

' src=

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

तुमच्या गॅस सिलिंडरची मुदत संपली का? अशी चेक करा सिलेंडरची एक्सपायरी डेट | gas cylinder expiry date check

सलोखा योजना ऑनलाईन अर्ज : salokha yojana maharashtra 2024, marathi corner™.

Marathi Corner is an Online Information Platform. This blog website lets you learn about Maharashtra government schemes and education-related information. This website owner's name is Shubham Pawar.

सरकारी योजना

शासन निर्णय (GR)

Terms & Conditions

Copyright Notice

© Marathi Corner™ | All rights reserved

Privacy Policy | Disclaimer

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.

“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
14 एप्रील 1891 ( )
महू, इंदौर मध्यप्रदेश
रामजी मालोजी सकपाळ
भीमाबाई मुबारदकर
पहिली पत्नी: (1906.1935)
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956)
एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स
समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,
अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता
अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट)
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )
6 डिसेंबर 1956 ( )

भीमराव आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.

भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला.

भीमराव आंबेडकरांचे प्रारंभिक जीवन – Dr. Babasaheb Ambedkar Information

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा Dr.Br Ambedkar यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.

3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.

भिमराव आंबेडकर Dr.Br Ambedkar महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.

इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.

डॉ. भिमराव आंबेडकरांचे शिक्षण – B R Ambedkar Education

बाबासाहेबांचे वडिल आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणा.या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.

बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एलफ्निस्टन हायस्कुल ला प्रवेश घेतला अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.

या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेश सयाजी राव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.

बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले. 1908 ला डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी Dr.Br Ambedkar एलफ्न्सिटन काॅलेज ला प्रवेश घेउन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षणाकरता काॅलेज ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते.

त्यांनी 1912 ला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनिती विज्ञान या विषयातुन पदवी प्राप्त केली.

फेलोशिप घेउन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला – Columbia University

भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना ब.याचदा अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभुत प्रतिभेकरता बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघुन गेले.

1915 साली आंबेडकरांनी B.R.Ambedkar अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान या सोबत अर्थशास्त्रातुन एम.ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन आंबेडकर यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ’ब्रिटिश भारतात प्रांतिय वित्त याचे विकेन्द्रीकरण’.

लंडन स्कुल आॅफ इकोनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटिकल सायन्स – University of London

फेलोशिप संपल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले. ब्रिटन मार्गे ते भारतात परत येत असता स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स यात एम.एस.सी आणि डी.एस.सी व विधि संस्थानात बार.एट.लाॅ करीता त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि मग भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्ती च्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जवाबदारी स्विकारली. राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील त्यांनी काम केले.

हे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते कारण जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता इतकेच नव्हें तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार नव्हते.

या नंतर भिमराव आंबेडकरांनी (Dr.Br Ambedkar) सैन्य मंत्री ही नौकरी सोडली आणि एक खाजगी शिक्षक आणि अकाउंटंट म्हणुन त्यांनी नौकरी पत्करली. येथे ते सल्लागार व्यवसाय देखील करू लागले परंतु इथे देखील अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीने त्यांचा पिच्छा पुरवला आणि सामाजिक स्थितीमुळे त्यांचा हा व्यवसाय देखील ठप्प पडला.

अखेरीस ते मुंबईला परतले येथे त्यांची मदत मुंबई गव्र्हनमेंट ने केली आणि ते मुंबईतील सिडेनहम काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक (Sydenham College of Commerce and Economic) ला राजनैतिक अर्थशास्त्राचे प्रोफेसर बनले. या दरम्यान त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाकरता पैसे जमविले आणि शिक्षण सुरू ठेवण्याकरता 1920 ला पुन्हा एकदा ते भारता बाहेर इंग्लंड ला गेले.

1921 ला त्यांनी लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स मधुन मास्टर डिग्री प्राप्त केली आणि दोन वर्षानंतर डी.एस.सी पदवी देखील मिळवली.

डॉ.भिमराव आंबेडकरांनी (BR Ambedkar) बाॅन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययनाकरता काही काळ घालवला. 1927 ला त्यांनी अर्थशास्त्रातुन डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणुन काम केले. 8 जुन 1927 ला त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाव्दारे डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव संपवण्याची लढाई (दलित मुवमेंट) – Dalit Movement

भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा, सामना करावा लागला होता आपल्या जीवनात अतोनात कष्टाला सामोरे जावे लागले होते. आंबेडकरांनी बघीतले की कश्या त.हेने अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला.

1919 साली भारत सरकार अधिनियमाच्या तयारी करता दक्षिणबोरो समितीपुढे आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य आणि अन्य समुदायांकरता वेगळी निवडणुक प्रणाली असायला हवी त्यांनी दलितांकरता व खालच्या जातींकरता आरक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव देखील ठेवला.

जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड, मनोवृत्ती समजण्याकरता आंबेडकरांनी शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. या संघटनेचा मुख्य उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.

यानंतर 1920 ला त्यांनी कलकापुर चे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली. आंबेडकरांच्या या भुमिकेने सामाजिक आणि राजनितीक क्षेत्रात खळबळ उडवुन दिली. यानंतर लोकांमधे भीमराव आंबेडकरांची ओळख निर्माण होउ लागली.

डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांनी न्यायालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर वकिलीचे काम सुरू केले. जातीपातीच्या प्रकरणांमधे भेदभाव करण्याचा आरोप ब्राम्हणांवर लावला आणि कित्येक गैरब्राम्हण नेत्यांकरता न्यायालयीन लढा दिला आणि यश मिळविले. या विजयानंतर त्यांना दलितांच्या उत्थानाकरता लढण्यासाठी आधार गवसला.

1927 दरम्यान डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्याकरता आणि जातिगत भेदभावाला पुर्णतः संपविण्याकरता सक्रीय स्वरूपात काम केले. या करीता हिंसेचा मार्ग न स्विकारता ते महात्मा गांधींच्या पदचिन्हांवर चालले आणि दलितांच्या अधिकाराकरता पुर्णगतिने आंदोलनाला सुरूवात केली.

या दरम्यान दलितांच्या अधिकारांकरता ते लढले. या आंदोलना दरम्यान त्यांनी ही मागणी केली की सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले केले जावे आणि सर्व जातींकरता मंदिरातला प्रवेश खुला करण्यात यावा.

इतकेच नव्हें तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश करतांना हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा त्यांनी कडाडुन समाचार घेतला आणि प्रतिकात्मक प्रदर्शन देखील केले.

1932 साली दलितांच्या अधिकारांकरता धर्मयुध्दातील योध्दयाप्रमाणे डॉ. आंबेडकरांची लोकप्रीयता वाढत गेली. लंडन मधल्या गोलमेज सम्मेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले. या सम्मेलनात आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विचारधारेचा देखील विरोध केला ज्यात त्यांनी वेगळया मतदारांविरोधात आवाज उठविला होता ज्यात दलितांच्या निवडणुकीत सहभागी होण्याची मागणी केली होती.

पण नंतर गांधीजींच्या विचारांची त्यांना उकल झाली त्याला पुना संधि (poona pact) देखील म्हंटल्या जाते. यांच्या मते एका विशेष मतदारा ऐवेजी क्षेत्रीय विधानसभा आणि राज्यातील केंद्रिय परिषदेत दलित वर्गाला आरक्षण देण्यात आले होते.

पुना संधी वर डाॅक्टर भिमराव आंबेडकर आणि ब्राम्हण समाजाचे प्रतिनीधी पंडित मदन मोहन मालवीय यांच्यात सामान्य मतदारांमधे तात्पुरत्या विधानसभांच्या दलित वर्गांकरता जागा आरक्षणासाठी पुना संधी वर स्वाक्षरी देखील करण्यात आली होती.

1935 साली आंबेडकरांना सरकारी लाॅ काॅलेज चे प्रधानाचार्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. या पदावर त्यांनी 2 वर्ष काम केलं. यामुळे डॉ. आंबेडकर मुंबईत स्थायिक झाले त्यांनी या ठिकाणी मोठे घर बांधले, या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात 50 हजारांपेक्षा जास्त पुस्तके होती .

डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांचे राजनैतिक करियर – B.R.Ambedkar Political Career

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी 1936 ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे 1937 ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने 15 सीटस् जिंकल्या त्याच वर्षी डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली.

त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ (शुद्र कोण होते?) ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली.

15 आॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (आॅल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी 1946 ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.

पुढे काॅंग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले ज्यामुळे मागासलेल्या जाती हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातुन अस्पृश्यतेला नेहमीकरता संपव.णाया डॉ. आंबेडकरांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि या विषयाचा त्यांनी जोरदार विरोध केला.

त्यांचे म्हणणे होते की ’’अस्पृश्य समाजातील लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, आणि ते सुध्दा समाजातील अन्य सदस्यांसारखेच सामान्य माणसं आहेत.

पुढे डाॅक्टर भिमराव आंबेडकरांना व्हाॅइसराय एक्झीकेटीव्ह कौंसिल मधे श्रम मंत्री व रक्षा सल्लागार म्हणुन नियुक्त करण्यात आले. त्याग, संघर्ष, आणि समर्पणाच्या बळावर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. दलित असुन देखील डॉ. आंबेडकरांचे मंत्री होणे त्यांच्या जीवनातील मोठया यशापेक्षा कमी नव्हते.

भीमराव आंबेडकरांनी तयार केले भारतीय संविधान – Constitution of India

डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता.

29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला.

डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.

• Bharat संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला. • अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट केले. • महिलांना अधिकार मिळवुन दिले. • समाजातील वेगवेगळया वर्गांमधे पसरलेल्या अंतराला संपवल.

डॉ.भिमराव आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 26 नोव्हेंबर 1949 ला तयार करून तेव्हांचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दती ने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.

संविधानाच्या निर्मीतीतील आपल्या भुमिके व्यतिरीक्त त्यांनी भारताच्या वित्त आयोगाच्या स्थापनेत देखील मदत केली, आपल्या नितीमुल्यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बदलाव करून प्रगती केली शिवाय त्यांनी स्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच मुक्त अर्थव्यवस्थेवर देखील जोर दिला.

डॉ.बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1951 मधे महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारीत करण्याचा देखील प्रयत्न केला, याच्या मंजुर न होण्याने त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर भीमराव आंबेडकरांनी लोकसभेकरता निवडणुक देखील लढली परंतु यात त्यांना अपयश आले पुढे त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले, आपल्या मृत्युपर्यंत ते याचे सदस1955 साली त्यांनी आपला ग्रंथ अनेक राज्यांतील भाषांचा विचार करून प्रकाशीत केला. आन्ध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व प्रबंधन योग्या राज्यांमधे पुर्नगठीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पुढे 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमधे ते साकार झाले.

डॉ.आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरूषांकरता समान नागरी हिंदु संहिता, राज्य पुर्नगठन, मोठया आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटीत करणे, राज्याचे निती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक सरंचना मजबुत करणारी सशक्त, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरणं देखील तयार केलीत.

इतकेच नव्हें तर डॉ.आंबेडकर आपल्या जिवनात सतत प्रयत्न करत राहिले व त्यांनी आपल्या कठिण संघर्षाने व प्रयत्नांच्या माध्यमातुन लोकशाही मजबुत करणे, राज्यातील तिन अंगांना (स्वंतत्र न्यायपालिका, कार्यकारी, विधानमंडळ) यांना वेगवेगळं केलं सोबतच समान नागरिक अधिकारा अनुरूप एक व्यक्ति एक मत व एक मुल्य या तत्वाला प्रस्थापीत केले.

विलक्षण प्रतिभेचे धनी डॉ.आंबेडकरांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसुचित जाती आणि जनजातीच्या लोकांचा सहभाग संविधानव्दारे सुनिश्चित केला आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज यात सहभागाचा मार्ग प्रशस्त केला.

सहकारी आणि सामुहीक शेती सोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापीत करणे व सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बॅकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याकरता जोरदार समर्थन दिले शिवाय शेतक.यांच्या लहान पिकांवर अवलंबुन बेरोजगार मजुरांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात याकरता त्यांनी औद्योगिकरणाकरता सुध्दा बरेच कार्य केले.

डाॅ. भिमराव आंबेडकरांचे वैय्यक्तिक जिवन – B R Ambedkar Short Biography

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह 1906

साली रमाबाई यांच्यासोबत झाला त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव यशवंत असे होते.

1935 साली रमाबाईंचे दिर्घ आजाराने निधन झाले.

1940 साली भारतीय संविधानाचा मसुदा पुर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे, नेहमी पाय दुखायचे, मधुमेहाची समस्या फार वाढल्याने त्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे.

उपचारांकरता ते मुंबईला गेले तेव्हां पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राम्हण समाजाच्या डाॅक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 1948 ला दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर डॉ. शारदा यांनी आपले नाव बदलुन सविता आंबेडकर असे ठेवले.

डाॅक्टर भीमराव आंबेडकरांनी स्विकारला बौध्द धर्म – Dr. Bhimrao Ambedkar accepted Buddhism

1950 साली भीमराव आंबेडकर एका बौध्द सम्मेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले तेथे जाऊन ते बौध्द धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौध्द धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौध्द धर्मात रूपांतरीत केले. यानंतर ते भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर बौध्द धर्माविषयी त्यांनी बरीच पुस्तकं लिहीली. ते हिंदु धर्मातील चाली रितींच्या विरोधात होते व जाती विभाजनाची कठोर शब्दांमधे त्यांनी निंदा देखील केली आहे. 1955 ला डॉ.आंबेडकरांनी भारतीय बौध्द महासभेची स्थापना केली. त्यांचे पुस्तक ’द बुध्या आणि त्यांचे धर्म’ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले.

14 आॅक्टोबर 1956 ला डॉ.भिमराव आंबेडकर यांनी एका सभेचे आयोजन केले त्यात त्यांनी आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली. नंतर ते काठमांडू मधे आयोजित चैथ्या वल्र्ड बुध्दिस्ट काॅन्फरन्स मधे सहभागी झाले. 2 डिसेंबर 1956 ला त्यांनी आपल्या शेवटच्या पांडुलिपी ’द बुध्या आणि काल्र्स माक्र्स’ या पुस्तकास पुर्ण केले.

डॉ.भिमराव आंबेडकरांचा मृत्यु – B.R.Ambedkar Death

डॉ.आंबेडकर 1954.1955 या वर्षांमधे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

डॉ.भिमराव आंबेडकर जयंती – Ambedkar Jayanti

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता केलेले कार्य, समाजात दिलेले योगदान, आणि त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या स्मारकाची निर्मीती करण्यात आली त्यांच्या जन्मदिनाला 14 एप्रील ला आंबेडकर जयंती च्या रूपात साजरे केले जाते. त्यांच्या जन्मदिनाला नॅशनल हाॅलिडे घोषीत करण्यात आले, या दिवशी सर्व खाजगी, सरकारी शैक्षणिक संस्थांना सुट्ठी असते. 14 एप्रील ला साज.या होणा.या आंबेडकर जयंतीला भिम जयंती देखील म्हणतात. देशाला दिलेल्या अमुल्य योगदानाकरता आज त्यांचे स्मरण केले जाते.

डॉ.भिमराव आंबेडकरांचे योगदान – Dr.Bhimrao Ambedkar Contribution

भारतरत्न डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षांत देशाला सामाजिक , आर्थिक, राजनितीक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, संवैधानिक सह वेगवेगळया क्षेत्रात अनेक कामं करून राष्ट्राच्या निर्माणात अमुल्य योगदान दिले.

डॉ. भिमराव आंबेडकरांची पुस्तकं – BR Ambedkar Books

  • पहिला प्रकाशित लेख: भारतातील जाती: त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास (Castes in India : Their Mechanism, Genesis and Development)
  • ईव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
  • जातीचा विनाश (Annihilation of Caste)
  • हु वर द शुद्राज (Who were the Shudras?)
  • द अन्टचेबल्स: ए थीसिस आॅन द ओरिजन आॅफ अनटचेबिलिटी (The Untouchables : Who were They and why they became untouchables)
  • थाॅटस् आॅन पाकिस्तान (Thoughts on Pakistan)
  • द बुध्द अॅण्ड हिज धम्म (The Buddha and His Dhamma)
  • बुध्द या कार्ल माक्र्स (Buddha Or Karl Marx)

मरणोत्तर सन्मान – B R Ambedkar Awards

  • डॉ. भीमराव आंबेडकरांचे स्मारक दिल्ली स्थित त्यांच्या घरी 26 अलीपुर रोड ला स्थापीत करण्यात आले आहे.
  • आंबेडकर जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
  • 1990 ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे.
  • अनेक सार्वजनिक संस्थानांची नावे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ठेवण्यात आली आहे. जसे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे डॉ.आंबेडकर मुक्त विश्वविद्यालय, बी.आर. आंबेडकर बिहार विश्वविद्यालय मुजफ्फरपुर.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा नागपुर येथे आहे ज्याचे पुर्वीचे नाव सोनेगांव विमानतळ असे होते.
  • आंबेडकरांचे एक भव्य आधिकारीक चित्र भारतीय संसद भवन मधे लावण्यात आले आहे.

डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत काही विशेष तथ्य, ज्यांच्याबद्दल कदाचितच आपल्याला माहिती असेल – Facts about Ambedkar

  • भिमराव आंबेडकर आपल्या आईवडिलांचे चैदावे आणि शेवटचे अपत्य होते.
  • डॉ. आंबेडकरांचे खरे आडनाव अंबावडेकर होते पण त्यांचे शिक्षक महादेव अंबेडकर ज्यांच्या मनात भिमरावांबद्दल एक विशेष स्थान होते त्यांनी शाळेच्या रेकाॅर्डवर त्यांचे नाव अंबावडेकर चे आंबेडकर असे केले.
  • बाबासाहेब मुंबई येथील गव्र्हमेंट लाॅ काॅलेजला दोन वर्ष प्रिंसीपल म्हणुन कार्यरत होते.
  • डॉ. भिमराव आंबेडकर यांचा विवाह 1906 ला 9 वर्षांच्या रमाबाईंसोबत लावण्यात आला आणि 1908 ला ते एलफिन्सटन काॅलेज मधे प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी ठरले.
  • डाॅ. भिमराव आंबेडकर यांना एकुण 9 भाषा येत होत्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास देखील केला होता.
  • आंबेडकरांजवळ एकुण 32 पदव्या होत्या , विदेशात जाऊन अर्थशास्त्रात च्भ्क् करणारे ते पहिले भारतीय बनले. नोबेल पारितोषीक विजेते अमत्र्य सेन अर्थशास्त्रात आंबेडकरांना आपले वडिल मानत.
  • डॉ.आंबेडकर व्यवसायाने वकिल होते. 2 वर्ष मुंबई येथील लाॅ काॅलेजला त्यांनी प्रिंसीपल पद देखील भुषवलं.
  • डॉ.भिमराव आंबेडकर भारतीय संविधानातील कलम 370 ( ही कलम जम्मु आणि कश्मिर ला विशेष दर्जा देते ) विरोधात होते.
  • बाबासाहेब विदेशात जाऊन अर्थशास्त्रात ’डाॅक्टरेट’ पदवी मिळवीणारे पहिले भारतीय होते.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमात्र भारतीय आहेत ज्यांचे चित्र लंडन च्या संग्रहालयात कार्ल माक्र्स यांच्या सोबत लावण्यात आले आहे.
  • भारतीय तिरंग्यात अशोकचक्राला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉ. आंबेडकरांना आहे.
  • बी. आर. आंबेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते आणि त्यांच्यामुळेच कारखान्यांमधे कमीत कमी 12.14 तास काम करण्याचा नियम बदलुन फक्त 8 तास करण्यात आला होता.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजदुर महिलांकरता सहाय्यक Maternity Benefit for women Labor , Women labor welfare fund , Women and child , Labor Protection Act सारखे कायदे बनविले.
  • उत्तम विकासाच्या दृष्टीने 50 च्या दशकातच बाबासाहेबांनी मध्यप्रदेश आणि बिहार विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु 2000 साली याचे विभाजन करून छत्तीसगढ व झारखण्ड बांधले गेले.
  • बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. त्यांची व्यक्तिगत लायब्ररी जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती ज्यात 50 हजार पुस्तके होती.
  • डॉ. आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमधे मोठयाप्रमाणात मधुमेहाने ग्रस्त होते.
  • भीमराव आंबेडकरांनी हिंदु धर्म सोडतांना 22 वचनं दिली होती ज्यात ते म्हणाले होते की, ज्या राम आणि कृष्णाला देवाचा अवतार मानले जाते मी त्यांची कधीही पुजा करणार नाही.
  • 1956 ला आंबेडकरांनी स्वतःचे धर्मपरिवर्तन करून बौध्द धर्म स्विकारला. ते हिंदु धर्मातील रूढी परंपरां व जातिय विभाजनाच्या विरोधात होते.
  • बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुक लढली आणि दोनही वेळा ते हरले होते.
  • डाॅक्टर भिमराव आंबेडकर यांना समाजाकरता केलेल्या असंख्य आणि अमुल्य अश्या योगदानाकरता कायम स्मरणात ठेवले जाईल. ते दलितांकरता आणि अस्पृश्यांकरता त्या वेळेस लढले ज्यावेळेस दलितांना अस्पृश्य समजुन अपमानीत केल्या जात होते. स्वतः दलित असल्याने देखील त्यांना ब.याचदा अपमानाला आणि अनादरला सामोरे जावे लागले परंतु त्यांनी कधीही हिम्मत हारली नाही, खचुन गेले नाहीत विपरीत परिस्थीतीत त्यांनी स्वतःला आणखीन मजबुत केले आणि सामाजिक व आर्थिक रूपाने देशाच्या प्रगतीत आपले महत्वपुर्ण योगदान दिले. या योगदानाला कधीही विसरता येणार नाही.

एक दृष्टीक्षेप बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोडक्यात महत्वपुर्ण माहितीवर – Dr. B R Ambedkar in Marathi

  • 1920 ला ’मुकनायक’ हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकिय युध्दाला सुरूवात केली.
  • 1920 ला कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला.
  • 1924 ला त्यांनी ’बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. दलित समाजात जागृती पसरवण्याचा या
  • 1927 मधे ’बहिष्कृत भारत’नावाचे पाक्षिक सुरू केले.
  • 1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला.
  • 1927 साली जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणा.या ’मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.
  • 1928 ला गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज मधे त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.
  • 1930 साली नाशिक येथील ’काळाराम मंदिरात ’अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.
  • 1930 ते 1932 या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनीधी बनुन उपस्थित राहिले त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 1932 ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी ’जातीय निर्णय’ जाहिर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली.
  • जातिय निर्णयाकरता महात्मा गांधीजींचा विरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मीतीमुळे अस्पृश्य समाज इतर हिंदु समाजापासुन दुर होईल असे त्यांना वाटायचे. म्हणुन जाती निवड तरतुदी विरोधात गांधीजींनी येरवडा (पुणे) जेल मधे प्राणांतिक उपोषणास सुरूवात केली. पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘ पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानुसार डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट्स असावयास हव्यात असे मान्य झाले.
  • 1935 ला डॉ. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.
  • 1936 ला सामाजिक सुधारणांकरता राजकिय आधार असावयास हवा म्हणुन त्यांनी ’इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापना केली.
  • 1942 ला ’शेड्युल्ट कास्ट फेडरेशन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.
  • 1942 ते 1946 या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनुन कार्य केले.
  • 1946 ला ’पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार केला. भारतीय राज्य घटना बनविण्यात योगदान दिले म्हणुन’भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’ या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो.
  • स्वातंत्र्या नंतर पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणुन कार्य केले. 1956 ला नागपुर येथील ऐतिहासीक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.

एकंदरीत त्यांचे जीवन पाहाता निश्चितच ही ओळ त्यांच्यावर संपुर्णतः योग्य ठरते . . . . .

“आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावयास हवे”

लक्ष्य दया : तुमच्या जवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please : आम्हाला आशा आहे की हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र  / Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Sameer Shirvalkar

Sameer Shirvalkar

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

Related Posts

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती.

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

GuruuHindi

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि मराठी निबंध जाणून घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे एक महान व्यक्तिमत्व आणि नायक मानले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष केलेला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

अनुक्रमणिका

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 1000 words

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झालेला आहे. शाळेत व महाविद्यालयांमध्ये त्यांचा अनेक वेळा मानभंग झालेला होता. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तसेच कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयांमध्ये एम ए पी एचडी पदव्या मिळाल्या आणि त्यानंतर ते बॅरिस्टर देखील झाले. मुंबईमधील सीडन हॅम महाविद्यालय मध्ये काही काळ ते प्राध्यापक देखील होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी विधी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम देखील केलेले आहे. नंतर काही वर्ष प्राचार्य पद देखील सांभाळलेले आहे.

नेहमी उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या वर्षानुवर्षी पिळवणुकीमध्ये दलित समाज हा भरडला जात होता. अशा असणाऱ्या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. शिकवा, चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य नेहमी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या नेते समाजाची अस्मिता फुलवायची होती यासाठी ते मूक समाजाचे नायक झालेले होते. त्यांनी आपल्या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला वाचाल तर वाचाल. वस्तीग्रह स्थापन करून मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे वाचनालय काढणे रात्रीच्या शाळा भरवणे तरुणांसाठी क्रीडा मंडळी चालवणे अशा कार्यावर बहिष्कृत हितकारणी सभेचा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन करून मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयात व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय मध्ये या संस्था काढल्यावर खूपच मोठ्या नावा रुपास आणल्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 500 words

दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड ला चवदार तळे येथे अहिंसक सत्याग्रह केला. तसेच नाशिक मधील काळाराम मंदिरातील प्रवेश साठी देखील सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या प्रांताच्या विधिमंडळावर काम देखील केलेले आहे. 1942 मध्ये ते केंद्र सरकार मजूर मंत्री देखील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोलमेज परिषदेसाठी दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या स्वतंत्र घटनेचे शिल्पकार आहेत. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत.

दलितांचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्र मधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबवडे गावामध्ये झालेला होता. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे रामजी राव सतपाल हे सुभेदार म्हणून सैन्यांमध्ये होते बाबासाहेबांचे वडील हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते. मुलांबरोबर बसून नेहमी पूजा पाठ करणे हे त्यांचे नित्यक्रम होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव भिमाबाई होते . भीमाबाई यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि गंभीर होता. भीमाबाई या नकली जीवनापासून पासून नेहमी दूर होत्या.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण

लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय खेळकर आणि खोडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासापेक्षा नेहमी खेळात जास्त रस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच निर्भीड आणि जिद्दी होते. बाबासाहेब आंबेडकरांना विषमतेचे वातावरण हे त्यांच्या शाळेत व आजूबाजूला पाहायला मिळाले त्यामुळे ते अजूनच कणखर आणि निर्भय बनले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि नोकरी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1960 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली होती. 1912 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे पदवीधर झाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी बडोदा संस्थांमधून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संघाचे सदस्य म्हणून अमेरिकेमध्ये गेले होते. तेथून त्यांनी एम ए आणि पीएचडी पदवी प्राप्त केली होती. बाबासाहेब आंबेडकर यांना लंडनमध्ये राहून त्यांनी डी एस सी ही पदवी मिळवायची होती. परंतु शिष्यवृत्तीचा कालावधी संपल्यामुळे ते भारतात परतले. बडोद्याच्या राज्याला दिलेल्या वचनानुसार 1917 मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रियासत ची सेवा सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लष्करामध्ये सचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली परंतु तेथील काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांनी राजीनामा दिला. 1928 मध्ये डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीडनहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्राचे शिक्षक म्हणून काम सुरू केले.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज आणि राष्ट्रासाठी योगदान

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे एकच ध्येय होते. त्यांनी समाजासाठी खूपच काम केले समाजासाठी त्यांनी सर्वस्व सोडले. संघर्षाच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रचलित जातीव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही दिवसांमध्येच दलितांचे लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले होते. 1913 मध्ये त्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दिली त्यांचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली दलितांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी तत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली होती. हिंदू धर्मामध्ये असणारे प्रचलित असमानतेचे घटक संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला होता.

मित्रांनो, निबंध स्पर्धेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावरती मराठी निबंध बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. वरील प्रमाणे दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती निबंध आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यावरती दिलेला मराठी निबंध आपल्याला कसा वाटला ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणताही निबंध हवा असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच वरील प्रमाणे दिलेला निबंध आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान मराठी निबंध । Swatantra Ani Lahan Thoranche Balidan Marathi Essay

माझा आवडता कलावंत मराठी निबंध लता मंगेशकर, Maza Avadta Kalavant Lata Mangeshkar, माझा आवडता कलावंत लता मंगेशकर मराठी निबंध

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

You may like

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता कलावंत मराठी निबंध

झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Jhade Lava Jhade Jagva Nibandh

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध

मी माझे मत विकणार नाही मराठी निबंध | Mi Maze Mat Viknar nahi Nibandh in Marathi 1000,500,300 Words

माझी मायबोली मराठी निबंध

माझी मायबोली मराठी निबंध Marathi Bhashe War Marathi Nibandh, मायबोली मराठी निबंध

मी कोण होणार मराठी निबंध

मी कोण होणार मराठी निबंध | Mi Kon Honar Nibandh, Mi Kon Honar Nibandh in Marathi

माझे गाव मराठी निबंध

माझे गाव मराठी निबंध । My Village Marathi Essay, माय व्हिलेज Essay

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य

सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले मराठी निबंध

काजू बदाम खाण्याचे फायदे आपल्याला माहित आहेत का [New]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. शाळेत व महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा, अनेकदा मानभंग झाला होता व त्यांच्या रास्त हक्कांपासून त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम्. ए., पीएच्. डी. या पदव्या मिळवल्या आणि ते बॅरिस्टरही झाले. मुंबईतील सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले व नंतर काही वर्षे प्राचार्यपदही सांभाळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi

उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले.

भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. डॉ. आंबेडकरांना आपल्या निद्रिस्त समाजाची अस्मिता फुलवायची होती. त्यासाठी ते त्या ‘मूक समाजाचे नायक’ झाले. त्यांनी आपल्या या अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, ‘वाचाल, तर वाचाल.’ वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’चा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे ‘मिलिंद महाविदयालय’ या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या.

दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी महाडला ‘चवदार तळे’ येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीही सत्याग्रह करण्यात आला.

डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते. गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. मुंबईतील त्यांच्या ‘राजगृह’ या निवासस्थानी त्यांचा स्वत:चा फार मोठा ग्रंथसंग्रह होता. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.

६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. मात्र पददलित समाजाला ‘भीमशक्ती’ प्रदान करूनच डॉ. भीमराव आंबेडकर हा आदित्य अस्तंगत झाला.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • माझा आवडता संत निबंध मराठी | Majha Avadta Sant Nibandh in Marathi
  • Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी बातम्या
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • Essay on Dr Babasaheb Ambedkar निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा
  • शाहू महाराज जेव्हा दिल्लीत येऊन म्हणाले होते, 'आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा'
  • मराठी पत्रकार दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता कशी होती?
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घ्या

Ambedkar

  • वेबदुनिया वर वाचा :

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा.

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

अधिक व्हिडिओ पहा

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा

जातीवर आधारित आरक्षण कधी संपणार? राहुल गांधींचे अमेरिकेत मोठे वक्तव्य

जातीवर आधारित आरक्षण कधी संपणार? राहुल गांधींचे अमेरिकेत मोठे वक्तव्य

'फडणवीस गृहखाते सांभाळण्यास योग्य नाही', प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या कार अपघातावरून राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले

'फडणवीस गृहखाते सांभाळण्यास योग्य नाही', प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या कार अपघातावरून राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले

'भारताने पुढे जावे असे काही तत्वांना नाही वाटत, पण घाबरण्याची गरज नाही'- आरएसएस प्रमुख मोहन भागवत

'भारताने पुढे जावे असे काही तत्वांना नाही वाटत, पण घाबरण्याची गरज नाही'- आरएसएस प्रमुख मोहन भागवत

महाराष्ट्र : काका अजित यांना त्यांच्याच पुतण्या युगेंद्र पवार कडून आव्हान मिळेल का?

महाराष्ट्र : काका अजित यांना त्यांच्याच पुतण्या युगेंद्र पवार कडून आव्हान मिळेल का?

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी | Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा इतिहास व मराठी माहिती |  dr. babasaheb ambedkar mahiti.

Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti

Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते एक प्रमुख कार्यकर्ता व समाज सुधारक होते. आंबेडकरानी दलीत व मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. ते दलितांसाठी एक देवदूतच होते. आज स माजात दलितांना जे स्थान मिळाले आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. आंबेडकरांनाच जाते. 

जन्म व बालपण

डॉ भिमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेश  मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव  रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई होते. ज्यावेळी आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील भारतीय सेने मध्ये सुभेदार होते.  आंबेडकरांच्या जन्माच्या 3 वर्षानंतर त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ रिटायर झाले या नंतर ते पूर्ण परिवारासह महाराष्टातील साताऱ्यात येऊन गेले. भिमराव आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे 14 वे  शेवटचे संतान होते. आपल्या परिवारात सर्वात लहान असल्याने आंबेडकर सर्वांचे आवडते होते.  

भीमराव आंबेडकर मराठी परिवाराशी सुद्धा संबंध ठेवत असत. महाराष्ट्रातील आंबेवाडा येथे त्यांची चांगली ओळख होती. तेथील महार जातीशी त्यांचे चांगले संबंध होते हलक्या जातीचे असल्याकारणाने महार लोकांशी सामाजिक व आर्थिक रूपाने खूप मोठा भेदभाव केला जात होता.  एवढेच नव्हे तर दलित असल्याकारणाने त्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या अधिकार ही नव्हता. तरीही सर्व संघर्षांना पार करत त्यांनी उच्च शिक्षा मिळवली आणि जगा समोर स्वतःला सिद्ध केले.

बाबासाहेब  आंबेडकर यांचे शिक्षण -  Dr babasaheb ambedkar yanche shaikshanik karya

डॉक्टर भीमराव यांचे वडील आर्मीमध्ये असल्याकारणाने आंबेडकरांना सेनेत असलेल्या लोकांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या विशेषाधिकारांचा फायदा मिळत असे. दलित असल्याकारणाने त्यांना शाळेत जतिगत भेदभावाला सामोरे जावे लागले. त्यांच्या जातीच्या मुलांना शाळेच्या वर्गात देखील बसण्याची परवानगी न होती एवढेच नव्हे तर त्यांना पाणी सुद्धा शाळेच्या शिपाया द्वारे हातात दिले जायचे, पाण्याचे मटके व पेल्याला हात लावण्याची देखील त्यांना परवानगी न होती. एवढे असताना देखील आंबेडकरानी अतिशय चांगले शिक्षण घेतले. 

आपले प्राथमिक शिक्षण त्यांनी साताऱ्यातील दापोली मध्ये घेतले. या नंतर त्यांनी बॉम्बे मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये एडमिशन घेतले. 1970 मध्ये त्यांनी मॅट्रिक ची डिग्री प्राप्त केली आणि अश्या पद्धतीने उच्च शिक्षण घेणारे ते पहिले दलित बनले.  आंबेडकरांचे लहानपणापासूनच अभ्यासात आवड होती. ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे स्वामी होते, यामुळेच प्रत्येक परीक्षेत ते प्रथम क्रमांक मिळवत असत. 1912 मध्ये मुंबई विश्व विद्यालयातून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांना संस्कृत वाचण्याची मनाई असल्याने ते फारसी भाषेतून उत्तीर्ण झाले. याच कॉलेज मधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीति विज्ञान मध्ये डिग्री सोबत ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण केले. 

कोलंबिया विश्वविद्यालयात दाखला

भीमराव आंबेडकर यांना बडोदाच्या राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षा मंत्री म्हणून नियुक्त केले. पण तिथे सुद्धा अस्पृश्य तेपासून त्यांची सुटका झाली नाही. बडोद्याच्या राजा द्वारे त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीने त्यांनी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विश्वविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशन ची डिग्री प्राप्त केली.  पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ते 1913 मध्ये अमेरिका गेले. वर्ष 1915 मध्ये आंबेडकरानी अमेरिका मधील कोलंबिया विश्वविद्यालयातील समाजशास्त्र, इतिहास, दर्शन शास्त्र आणि मानव विज्ञानासोबत अर्थशास्त्रात देखील MA ची पदवी घेतली.

अस्पृश्यता आणि जातिगत भेदभाव मिटवण्यासाठी चे कार्य. दलित मूव्हमेंट (Dalit M ovement in  marathi)-

भारतात परत आल्यावर त्यांनी जातिगत भेदभाव विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांना बर्याचदा आपल्या जीवनात कठीण कष्ट सहन करावे लागले. आंबेडकरांनी पाहिले की अस्पृश्यता व जातिभेद कशा पद्धतीने देशाला तोडत आहे. या बिमारी ला देशातून बाहेर काढणे आंबेडकरांनी आपले कर्तव्य समजले आणि याविरुद्ध त्यांनी मोर्चा सुरू केला.  

वर्ष 1919 मध्ये जेव्हा भारत सरकार अधिनियम ची तयार करत होते तेव्हा आंबेडकरानी म्हटले की दलित व अस्पृश्य समाजासाठी वेगळी निवडणूक संस्था असायला हवी. त्यांनी दलितांना आरक्षणाची देखील मागणी केली. आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी 'बहिष्कृत हित्करीनी सभा' स्थापन केली. या संघटनेचा मुख्य उद्देश मागासवर्गीय जातीतील लोकांना शिक्षण व सामाजिक सुविधा उपलब्ध करणे हा होता.

1927 मध्ये आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्यासाठी सक्रिय पद्धतीने कार्य करणे सुरू केले. यासाठी त्यांनी हिंसे ऐवजी महात्मा गांधींच्या पावलांवर चालत अहिंसेचा मार्ग निवडला.  त्यांनी दलितांच्या अधिकारांसाठी लढाई केली. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक पेयजल सर्व दलितांसाठी उघडले जावे तसेच सर्व जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळावा अशी मागणी केली. 

भीमराव आंबेडकर यांनी केलेले संविधानाचे निर्माण- 

डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे संविधान निर्माण कार्यात प्रमुख उद्देश जातिगत भेदभाव दूर करणे हा होता, अस्पृश्यता मुक्त समाज निर्माण करून सर्वांना समान अधिकार देणे हा त्यांचा उद्देश होता. 

29 ऑगस्ट 1947 रोजी आंबेडकरांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. भीमराव आंबेडकरांनी शिक्षा, सरकारी नोकऱ्या आणि सिव्हिल सेवांमध्ये अनुसूचित जाती व जमाती ना आरक्षण सुरू केले.

  • भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माची स्वतंत्रता दिली.
  • अस्पृश्यतेला समाप्त केले.
  • महिलांना अधिकार दिले.
  • समाजातील विविध वर्गात पसरलेल्या अंतराला कमी केले.

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संविधानाला तयार करण्यात जवळपास 2 वर्ष 11 महीने व 7 दिवसांची कठीण मेहनत घेतली. व संविधान तयार करून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सोपवून दिले. 

भीमराव आंबेडकरांचा मृत्यू-

1954 व 1955 साली डॉक्टर आंबेडकरांचे स्वस्थ खराब व्ह्यायला लागले. त्यांना डायबिटीस, डोळ्यात अस्पष्ट दिसणे व व याशिवाय दुसरे अनेक रोगांनी ग्रासले होते. ज्यामुळे त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडायला लागले. 

दीर्घ आजाराने 6 डिसेंबर 1956 साली आपल्या घरी दिल्ली मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या शेवटच्या वर्षात त्यांनी हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात परिवर्तन करून घेतले. यामुळेच त्यांच्या अंत्यविधी बौद्ध धर्माचा रितीरिवाजानुसार झाला. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस शेकडो च्या संख्येने लोक उपस्थित होते. 

बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध वाचा येथे 

महत्वाचे प्रश्न उत्तर: 

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते आहे? महू, इंदौर 
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला?  14 एप्रिल 1891 
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? मध्यप्रदेश 
  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव? रामजी मालोजी सकपाळ
  • भारताचे संविधान (राज्यघटना) कोणी लिहिले? डॉक्टर भीमराव आंबेडकर
  • डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला? 6 डिसेंबर 1956
  • डॉक्टर आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला? दिल्ली मधील आपल्या घरी
  • संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? 2 वर्ष 11 महीने व 7 दिवस

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi | MarathiGyaan

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषया वर निबंध (Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi) लिहला आहे. मला आशा आहे तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध नक्की आवडेल.

Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक "बाबासाहेब तुम्ही हवे होता" असे पण असू शकते. 

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध PDF

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध .

बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघाना , तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विद्यापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना ! तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविद्यालये काढलीत. ' पीपल्स एज्युकेशन सोसायटी ' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता ! बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की ' वाचाल तर वाचाल '. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे.

तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वत: लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदु:खाचे अनुभव शब्दांत मांडले. जीवनाची कठीण ' वाट तुडवताना ' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्‌ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत.

जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता ! हे झाले दलित समाजाबद्दल. परंतु बाबासाहेब तुम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले, असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

त्याच मार्गाने जात असल्यामुळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जंगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान को, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला ! खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्‌धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता !

एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होररळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती. आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो को, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राहू आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download

तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध (Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi) कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share करा.

पावसाळा मराठी निबंध

पाणी वाचवा मराठी निबंध  

अंधश्रद्धा मराठी निबंध

शेतकऱ्याचे मनोगत निबंध

You might like

Post a comment, contact form.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi
  • भारतीय घटनेचे शिल्पकार 
  • लोकशाही राज्य कसे असावे याबाबत मार्गदर्शन 
  • जन्म १८९१
  • कष्टाने शिक्षण
  • ज्ञानामुळेच दु:खमुक्ती हा विश्वास
  • विविध शास्त्रांचा अभ्यास 
  • विपुल लेखन 
  • 'भारतरत्न' पुरस्कार
  • वाचनाची विलक्षण आवड
  • विदयार्थ्यांना मार्गदर्शन 
  • आत्मविश्वास 
  • दीर्घोदयोग, शीलसंवर्धन 
  • स्त्रियांना शिक्षणाचा आग्रह 
  • 'हिंदू कोड बिला'चा आग्रह 
  • प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करावा.
  • जन्मतः अस्पृश्यतेचा डाग 
  • पावलोपावली मानभंग 
  • शिक्षण व  त्यासाठी मिळालेले साहाय्य 
  • निद्रिस्त समाजाला जागे केले 
  • बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 
  • मूक समाजाचे नायक
  • वाचाल, तर वाचाल
  • संस्थेची स्थापना
  • महाविद्यालये काढली
  • चवदार तळे', मंदिरप्रवेश इत्यादी चळवळी 
  • वाचनाचा छंद 
  • अनेक ग्रंथलेखन 
  • ग्रंथसंग्रह 
  • घटना तयार केली 
  • बौद्ध धर्माचा स्वीकार 
  • महानिर्वाण

महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

' src=

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

बाबासाहेब आंबेडकर निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi : विद्यार्थ्यांना शैक्षणिक निबंध लिहिण्यासाठी आणि भाषणे देण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही डॉ बी.आर. वर एक दीर्घ आणि लघुनिबंध प्रदान केला आहे. या लेखात आम्ही डॉ बी.आर. आंबेडकर यांच्या बद्दल दहा ओळी जोडल्या आहेत. आंबेडकर जेणेकरुन मुले सहजपणे स्पर्धांमध्ये भाग घेतील आणि बक्षिसे जिंकू शकतील.

बाबासाहेब आंबेडकर निबंध – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

बाबासाहेब आंबेडकर निबंध, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय राष्ट्रवादी, न्यायशास्त्रज्ञ, दलित नेते आणि बौद्ध पुनरुज्जीवनवादी होते. पण मुख्य म्हणजे ते भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार होते. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या त्यांनी आपले संपूर्ण जीवन निम्न जातींविरूद्धच्या सामाजिक भेदभावाविरुद्ध लढे. महाविद्यालयीन पदवी मिळवणारे पहिले ‘अस्पृश्य’ होण्यासाठी त्याने असंख्य सामाजिक व आर्थिक अडचणींवर मात केली. तो कायदा पदवी मिळविली, आणि नंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र मध्ये डॉक्टरेट.

आयुष्यभर आंबेडकरांवर तीव्र सामाजिक भेदभाव होता; परंतु काही औपचारिक शिक्षण घेतलेल्या त्याच्या वडिलांनी आपल्या सर्व मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांना भारतीय अभिजात भाषेचे सखोल ज्ञान दिले. आंबेडकर शाळेत शिकत असले, तरी शिक्षक आणि उच्च जातीच्या विद्यार्थ्यांनी त्याला वेगळे केले परंतु त्यांनाही इतर अस्पृश्य मुलांप्रमाणेच पाणी असलेल्या मातीच्या भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. जर त्याला एखादे पेय ओतण्यासाठी शिपाई नसेल तर, त्याला तहान लागली.

जरी, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट असला तरीही, बहुतेक लोकांनी त्याला ‘अस्पृश्य’ म्हणून मानले. यूएसएमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर, त्यांना एक अग्रगण्य भारतीय अभ्यासक म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदासाठी आमंत्रित केले गेले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री झाले आणि 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

निराश वर्गाच्या शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्यतेविरूद्ध सक्रिय हालचाली सुरू केल्या आणि सार्वजनिक पेयजल संसाधने उघडण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी सार्वजनिक निषेध सुरू केला. हिंदू मंदिरात जाण्याच्या अधिकारासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. त्यांचा ठाम विश्वास होता की ‘देव स्वत: ला मदत करणार्‍यांना मदत करतो आणि दडपलेला आणि मागासलेला समुदाय उरला नाही म्हणून‘ अस्पृश्य ’होण्याला सबब नाही. त्यांना ‘शिक्षण, संघटना’ आणि ’आंदोलन’ च्या माध्यमातून आपली जीवनशैली सुधारावी लागली.

घटनेचा मसुदा तयार करताना त्यांनी बौद्ध धर्मग्रंथांची प्रेरणा घेतली, जे त्यांनी मोठ्या प्रमाणात वाचले होते. मतदानाद्वारे मतदान, वादविवादाचे नियम आणि समित्या स्थापणे या शास्त्रामधून समाविष्ट केले गेले. अशा प्रकारे, आंबेडकरांनी पाश्चिमात्य मॉडेल्सवर आधारित अशी घटना घडविली पण ती भारतीय भावनेने झाली. त्यामध्ये त्यांनी असे अनेक कलमे प्रदान केले जे सामाजिक-आर्थिक असमानता आणि संधींचा अभाव दूर करण्यास मदत करतील. वारसा, लग्न आणि समानतेच्या सासू-ससुरामध्ये लैंगिक समानता वाढविण्याचा प्रयत्न केला.

आंबेडकरांचा आज सामाजिक-आर्थिक धोरणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात मोठा प्रभाव होता. एक विद्वान म्हणून परिचित असला तरीही तो व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर उत्कटतेने विश्वास ठेवत असे. कोणत्याही जातीव्यवस्थेबद्दल ते अत्यंत टीका करीत असत आणि बौद्ध धर्मात त्याचे धर्मांतरण बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात आणि विदेशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते राज्यसभेचे महत्त्वपूर्ण सदस्य राहिले.

अजून वाचा: महात्मा गांधी निबंध मराठी

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Ask the publishers to restore access to 500,000+ books.

Can You Chip In? (USD)

Internet Archive Audio

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  • This Just In
  • Grateful Dead
  • Old Time Radio
  • 78 RPMs and Cylinder Recordings
  • Audio Books & Poetry
  • Computers, Technology and Science
  • Music, Arts & Culture
  • News & Public Affairs
  • Spirituality & Religion
  • Radio News Archive

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  • Flickr Commons
  • Occupy Wall Street Flickr
  • NASA Images
  • Solar System Collection
  • Ames Research Center

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  • All Software
  • Old School Emulation
  • MS-DOS Games
  • Historical Software
  • Classic PC Games
  • Software Library
  • Kodi Archive and Support File
  • Vintage Software
  • CD-ROM Software
  • CD-ROM Software Library
  • Software Sites
  • Tucows Software Library
  • Shareware CD-ROMs
  • Software Capsules Compilation
  • CD-ROM Images
  • ZX Spectrum
  • DOOM Level CD

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  • Smithsonian Libraries
  • FEDLINK (US)
  • Lincoln Collection
  • American Libraries
  • Canadian Libraries
  • Universal Library
  • Project Gutenberg
  • Children's Library
  • Biodiversity Heritage Library
  • Books by Language
  • Additional Collections

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  • Prelinger Archives
  • Democracy Now!
  • Occupy Wall Street
  • TV NSA Clip Library
  • Animation & Cartoons
  • Arts & Music
  • Computers & Technology
  • Cultural & Academic Films
  • Ephemeral Films
  • Sports Videos
  • Videogame Videos
  • Youth Media

Search the history of over 866 billion web pages on the Internet.

Mobile Apps

  • Wayback Machine (iOS)
  • Wayback Machine (Android)

Browser Extensions

Archive-it subscription.

  • Explore the Collections
  • Build Collections

Save Page Now

Capture a web page as it appears now for use as a trusted citation in the future.

Please enter a valid web address

  • Donate Donate icon An illustration of a heart shape

abasaheb Ambedkar Writings And Speeches Marathi Volume 18 all parts

Bookreader item preview, share or embed this item, flag this item for.

  • Graphic Violence
  • Explicit Sexual Content
  • Hate Speech
  • Misinformation/Disinformation
  • Marketing/Phishing/Advertising
  • Misleading/Inaccurate/Missing Metadata

plus-circle Add Review comment Reviews

7,435 Views

2 Favorites

DOWNLOAD OPTIONS

For users with print-disabilities

IN COLLECTIONS

Uploaded by pknema on November 16, 2021

SIMILAR ITEMS (based on metadata)

Begin typing your search above and press return to search. Press Esc to cancel.

  • http://www.facebook.com
  • http://www.twitter.com
  • https://www.instagram.com/
  • https://www.youtube.com/
  • Support Velivada

Educate, Agitate, Organize

Ambedkar

  • Dr Ambedkar Books
  • Dr B R Ambedkar

[PDF] Dr Babasaheb Ambedkar’s Books in Marathi

After a long search (believe us it was really long – almost 2 years!) we are able to get a few of Dr Ambedkar’s books in Marathi! A kind friend pointed us in the right direction and here we are with a few volumes of Dr Ambedkar’s Writings and Speeches in Marathi.

You can download Dr Ambedkar’s books in Hindi, English and various other languages as well, just go at the end of the post.

Check also – Velivada is Giving Away Books. Get One and Join Us!

These Dr Ambedkar books in Marathi are in PDF files, size ranging from 40MB to 50MB, so if you are trying to download them on your mobile you might face some issues depending on the internet speed on your mobile. Please download these using your computer. If you face any issues, let us know in the comments section and we will try to help you as soon as possible!

We understand many friends want these books in Marathi so please help us spread these books, share them with your friends!

In case you have any other book or document to share with the community, please send us at [email protected]

Volumes of Dr Ambedkar Books in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 1

Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 2

Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 3

Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 19

Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 20

Annihilation of Caste

Who were the Shudras?

Buddha or Karl Marx

Buddha and His Dhamma

Castes in India – Their Mechanism, Genesis and Development

You can find also Dr Ambedkar Books in Other Languages

[PDF] Writings & Speeches of Dr Babasaheb Ambedkar in English

[PDF] Writings & Speeches of Dr Babasaheb Ambedkar in Hindi

[PDF] Dr Babasaheb Ambedkar Writings in Gujarati

[PDF] In Bengali – Dr B R Ambedkar’s Writings and Speeches

[PDF] Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches in Telugu

[PDF] Dr Ambedkar Books in Tamil

[PDF] Dr Ambedkar Books in Punjabi

[PDF] 22 Volumes of Dr Ambedkar Books in Kannada

These Dr Babasaheb Ambedkar Books in Marathi are from Dr Ambedkar Foundation, Govt. of India.

dr babasaheb ambedkar essay writing in marathi

Sponsored Content

Share this:, related posts, 20 comments.

I need all books

I need all books in pdf

I need manusmriti book to read. Is it there..😇

+ Leave a Comment Cancel reply

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

IMAGES

  1. Babasaheb Ambedkar In Marathi

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  2. SOLUTION: Dr Babasaheb Ambedkar s message to the youth in marathi

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  3. DR Babasaheb Ambedkar Essay in Marathi

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  4. Dr Babasaheb Ambedkar Marathi Nibandh|Bhimrao Ambedkar essay 10 lines

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  5. 10+ डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

  6. Dr. Babasaheb Ambedkar nibandh or Bhashan in Marathi, essay on Dr. Ambedkar in Marathi

    dr babasaheb ambedkar essay writing in marathi

VIDEO

  1. Dr Bhimrao Ambedkar Essay In English

  2. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी/Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi/Dr Ambedkar speech in Marathi

  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 10 सोप्या ओळी निबंध/ भाषण

  4. dr.Babasaheb Ambedkar nibandh |dr.babasaheb ambedkar mahiti |marathi nibandh

  5. Essay on Dr B.R Ambedkar in english// Dr Bhimrao Ambedkar Essay in english// essay on Dr babasaheb

  6. Dr B R Ambedkar Biography In English

COMMENTS

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध Essay On Dr. Babasaheb Ambedkar In

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध Essay on Dr. Babasaheb Ambedkar in Marathi (200 शब्दात) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना भीमराव रामजी आंबेडकर म्हणूनही ओळखले ...

  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Dr. Babasaheb Ambedkar Essay In Marathi

    बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Dr. Babasaheb Ambedkar Essay In Marathi { ४०० शब्दांत } परिचय भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत.

  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबरदस्त निबंध मराठी मध्ये

    dr babasaheb ambedkar essay in marathi. 4 जून 1913 रोजी भिमराव आणि बडोदे संस्थान यांच्यात करार झाला या करारानुसार शिक्षण पूर्ण होताच दहा वर्षे बडोदा संस्थांची नोकरी करण्याची अट ...

  4. बाबासाहेब आंबेडकर

    बाबासाहेब आंबेडकर

  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

    उत्तर- रमाबाई आंबेडकर - 1906-1935, सविता आंबेकर - 1948-1956. डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ...

  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध Babasaheb Ambedkar Essay In Marathi

    बाबासाहेब आंबेडकर वर मराठी निबंध Babasaheb Ambedkar Essay In Marathi March 11, 2024 by Marathi Mol Babasaheb Ambedkar Essay In Marathi भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत.

  7. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध, Babasaheb Ambedkar Essay in Marathi

    Babasaheb Ambedkar Essay in Marathi - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मराठी निबंध. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेला हा निबंध सर्वांसाठी उपयोगी आहे.

  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

    Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi, or Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi, Dr. Bhimrao Ambedkar History in Marathi, Dr. Babasaheb Ambedkar Yanchi Mahiti, Dr. Babasaheb Ambedkar Charitra and More Details Information Dr. Babasaheb Ambedkar About in Marathi Language - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

  9. Babasaheb Ambedkar Writings And Speeches Marathi

    Addeddate 2021-10-27 19:05:28 Identifier baws-marathi Identifier-ark ark:/13960/t3kx84s5m Ocr tesseract 5..-beta-20210815

  10. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध (Marathi Essay)

    Related Topics: Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 1000 words

  11. Essay on Dr Babasaheb Ambedkar निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. - Essay on Dr Babasaheb Ambedkar. सोमवार, 9 सप्टेंबर 2024. Choose your language; ... ALSO READ: Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

  12. Dr. Ambedkar

    Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार शुक्रवार,एप्रिल 14, 2023

  13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi

    Dr. Babasaheb Ambedkar Essay in Marathi: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.

  14. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

    तर मित्रांनो हा होता भीमराव आंबेडकर मराठी निबंध babasaheb ambedkar nibandh in marathi या निबंधला तुम्ही माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेकडर (maza avadta neta ...

  15. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल विचार जाणून घ्या

    Essay on Dr Babasaheb Ambedkar निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा ; शाहू महाराज जेव्हा दिल्लीत येऊन म्हणाले होते ...

  16. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी

    डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा इतिहास व मराठी माहिती | dr. babasaheb ambedkar mahiti. Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व ...

  17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषया वर मी हा निबंध (Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi) लिहला आहे. मला आशा आहे तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठ

  18. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Bhimrao Ambedkar Information

    बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती Bhimrao Ambedkar Information In Marathi February 10, 2024 February 9, 2024 by प्रमोद तपासे

  19. Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi

    Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध By ADMIN शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

  20. Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

    Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi : विद्यार्थ्यांना शैक्षणिक निबंध लिहिण्यासाठी ...

  21. abasaheb Ambedkar Writings And Speeches Marathi Volume 18 all parts

    Writings and Speeches of Dr B. R. Ambedkar , fondly called Babasaheb Ambedkar.These are the volumes only available in Marathi. Skip to main content. We will keep fighting for all libraries - stand with us! A line drawing of the Internet Archive headquarters building façade. An ...

  22. [PDF] Dr Babasaheb Ambedkar's Books in Marathi

    Volumes of Dr Ambedkar Books in Marathi. Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 1. Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 2. Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 18 Part 3. Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 19. Dr Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 20. Annihilation of Caste.

  23. DR Babasaheb Ambedkar Essay in Marathi

    Scribd is the world's largest social reading and publishing site.